राज्याच्या अर्थसंकल्पात नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्याची घोषणा करतानाच वस्त्रोद्योगाच्या विविध घटकांसाठी ७०८ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्याची घोषणा करतानाच वस्त्रोद्योगाच्या विविध घटकांसाठी ७०८ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे.
गेल्या दोन दिवसापासून सांगली महापालिकेच्या शेरीनाल्यातून व वसंतदादा साखर कारखान्यामधून मळीमिश्रीत व प्रदुषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीत पाण्याचा खच पडला…
आमचे अर्थमंत्री आम्हांला केवळ ६ हजार रूपये देतात म्हणजे अजून १० हजार रूपये शेतकरी तोट्या मध्ये गेलेला आहे.
वाढत्या महागाईला आवर घालावा, दरवाढ त्वरीत मागं घ्यावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्यावतीने बुधवारी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयवर तिरडी मोर्चा…
पेठवडगाव स्वतंत्र तालुका झाला पाहिजे,असा निर्धार वडगाव तालुका कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात…
अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
रत्नागिरी – हैदराबाद महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना हजारो दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षावर कुऱ्हाड चालवली जात आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात दशकभराचा अनुभव असणार्या महिला पत्रकारांच्या अनुभवावर आधारीत पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय येथे बुधवारी घेण्यात आले.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उद्देशून ‘ हू इज धंगेकर…
कुंभी कासारी निवडणुकीच्या यश – अपयशाचे परिणाम राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटणार याची चुणूक दिसत आहे.
भाजपाने कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांचा आर्थिक घोटाळा १५८ कोटी वरून ५०० कोटीवर…
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ देशी गाईंच्या मृत्यूमुळे अचानक चर्चेत आला आहे