रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठय़ा शहरावरील आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत.
रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठय़ा शहरावरील आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत.
युक्रेनी अधिकाऱ्यांनी मृत व जखमींचे आकडे यापेक्षा बरेच अधिक सांगितले आहेत.
आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..
प्रशासकीय काळ वगळता स्वकारभाराने निर्माण केलेली अनागोंदी दडविण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाला खूप कष्ट घ्यावे लागले.
जगातील विषमता वाढते आहे, शोषण होते आहे तोवर मार्क्सवादाची उपयुक्तता संपणार नाही.
विधानसभा निवडणुकीवेळी सर्व विरोधक एकत्र येणार नाहीत, याची दक्षता जयंत पाटील सातत्याने घेत आले आहेत.
वैद्यकीय शिक्षणासाठी गेली सहा-सात वर्षे हजारो नव्हे तर लाखो भारतीय विद्यार्थी देशोदेशी हिंडू लागले आहेत.
आपल्या नियुक्तीला ‘अनावश्यक रंग’ देण्याच्या प्रयत्नांमुळे व्यथित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतावर अनेक बाह्य आक्रमणे झाली, परकीयांनी कित्येक वर्षे इथे राज्य केले तरी येथील समाजजीवन मात्र निरंतर चालू राहिले.
विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेची घोषणा केली खरी, पण या मोहिमेची गती संथ, अपुरी आणि विस्कळीत आहे.
राज्यातील मोठा भूभाग असलेल्या विदर्भातील मूळ योजनेनुसार काही सिंचन प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्यात आले आहेत.
व्याघ्रसंवर्धनावर केंद्रच नाही तर राज्य सरकार सुद्धा कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे.