
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने संघटन मजबूत करण्यावर…
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने संघटन मजबूत करण्यावर…
राजकारण आणि समाजकारणात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील महत्वाचे घराणे म्हणजे पारवेकर. मोघल साम्राज्यापासून पारवेकर कुटुंब जमीनदार म्हणून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकात…
शिक्षकांनी मनावर घेतले तर शाळा, विद्यार्थी आणि गावाचा लौकीक कसा वाढतो, याचे उत्तम उदाहरण कळंब तालुक्यातील सुकळी या गावात बघायला…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आपल्या होवू घातलेल्या विवाहानिमित्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रती ते हळवे असल्याचा संदेश ‘प्री-वेडिंग’ चित्रीकरणातून…
शिक्षण क्षेत्र, छोटे उद्योग, रोजगार या क्षेत्रात प्रगती करीत आहे. कुपोषणात झालेली घट जिल्ह्याची स्थिती बदलत असल्याचे सुचिन्ह मानले जाते.
टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी सायंकाळी सफारीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांना आर्ची, छावा आणि वीर या वाघांची ‘सायटिंग’ झाली.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात भटकंती करत घर, गाव, शहर सोडणारे असंख्य तरूण, तरूणी आपल्या आसपास असतात.
आदिवासी समाजातील पालकांचा मुलांना शासकीय आदिवासी आश्रमशाळेत टाकण्याकडे कल वाढावा, यासाठी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकारातून…
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्रिपद, तर भाजपचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना चंद्रपूरसारख्या ‘हेवीवेट’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.
तन्मय योगेश देशमुखने प्रथम नॅशनल डिफेन्स ॲकेडमी (एनडीए) व नंतर इंडियन मिल्ट्री ॲकेडमी (आयएमए)मधील खडतर प्रशिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्य…
जिल्ह्यास जवळपास १५ वर्षानंतर एकाचवेळी तीन मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा अनुषेश भरून निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
राळेगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले उईके यापूर्वी २०१४ मध्ये युती सरकारमध्ये तीन महिने आदिवासी विकास मंत्री होते.