scorecardresearch

सागर नरेकर

Metro
विश्लेषण: कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग चौथ्या मुंबईसाठी महत्त्वाचा कसा? कधीपर्यंत अपेक्षित?

या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार

tv womens
‘धवलक्रांती’चा प्रयोग; मुरबाडच्या उमरोलीत दूध, दुग्धजन्य पदार्थ उत्पादनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

गुजरातमध्ये झालेल्या धवलक्रांतीनंतर भारत दूध उत्पादनात झेप घेत जगाच्या नकाशावर आला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील उमरोली हे गावही सध्या जिल्ह्यात…

traffic issue
विश्लेषण : चौथ्या मुंबईला विकास प्रकल्पांचे बळ का हवे? बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा कधी होणार कोंडीमुक्त?

काही वर्षांपूर्वी कल्याण – डोंबिवली शहरातून मुंबई, ठाणे शहरात जाण्याचा विचारही दूर होता. मात्र गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या उभारणीमुळे नवा…

Ulhas River
विश्लेषण: उल्हास नदीच्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण का होणार? बदलापूर आणि परिसरातील नागरिकांना त्याचा काय फायदा?

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. आंध्रा धरण आणि इतर स्रोतांमुळे ती बारमाही बनली आहे.

पावसाळ्यातच ठाणेकरांना अनुभवायला मिळतोय हिवाळ्यासारखा गारवा

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले.

thane
बदलापूर : पंधरवड्यातच महिनाभराचा पाऊस ; सप्टेंबरची सरासरी ओलांडली, सलग दुसऱ्या वर्षात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

गेल्या दहा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अवघ्या पंधरवड्यातच सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.

dumping ground
विश्लेषण : ठाणे जिल्ह्यातील डम्पिंग ग्राउंड समस्या का बनली आहे उग्र?

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहर कचराभूमीच्या प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यात आता ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात इतर शहरांच्या कचराभूमी सुरू केल्या जाणार…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मतदारांचीही ‘मनोभावे सेवा’ ; मतदारांना प्रसन्न करण्यासाठी पुजा साहित्य, आरती पुस्तके वाटप, सजावट स्पर्धांचे आयोजन

मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या अ वर्ग नगरपालिका आहेत.

Amitabh Baccahn and Gulabi briged
बदलापूर : …अन् महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली आजीबाईंची स्वाक्षरी; ‘गुलाबी ब्रिगेड’ अशी बिरुदावली देखील दिली

मुरबाडच्या आजीबाईंच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थींनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर

barvi dam
विश्लेषण : ठाणे जिल्ह्यासाठी बारवी धरण का महत्त्वाचे? प्रीमियम स्टोरी

दररोज ७६० दशलक्ष लीटर इतके पाणी प्रक्रिया करून पुढे सोडले जाते. यासाठी तीन भव्य जलवाहिन्या आहेत.

rain
दशकातील नीचांक ; यंदा जून महिन्यात ठाणे जिल्ह्यत सरासरीच्या ३२ टक्केच पाऊस; २०१४ मधील सर्वात कमी १४० मिमी पावसाच्या नोंदीशी बरोबरी

पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे

बंडखोरांच्या प्रचाराची नेपथ्य रचना ठाण्यातून, एकनाथ शिंदे आणि समर्थकांची भूमिका मांडण्यासाठी यंत्रणा सक्रीय

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भूमिका राज्यभर पसरवण्यासाठी एक नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबवली जात आहे.

लोकसत्ता विशेष