या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार
या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार
गुजरातमध्ये झालेल्या धवलक्रांतीनंतर भारत दूध उत्पादनात झेप घेत जगाच्या नकाशावर आला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील उमरोली हे गावही सध्या जिल्ह्यात…
काही वर्षांपूर्वी कल्याण – डोंबिवली शहरातून मुंबई, ठाणे शहरात जाण्याचा विचारही दूर होता. मात्र गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या उभारणीमुळे नवा…
उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. आंध्रा धरण आणि इतर स्रोतांमुळे ती बारमाही बनली आहे.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले.
गेल्या दहा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अवघ्या पंधरवड्यातच सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहर कचराभूमीच्या प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यात आता ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात इतर शहरांच्या कचराभूमी सुरू केल्या जाणार…
मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या अ वर्ग नगरपालिका आहेत.
मुरबाडच्या आजीबाईंच्या शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थींनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर
दररोज ७६० दशलक्ष लीटर इतके पाणी प्रक्रिया करून पुढे सोडले जाते. यासाठी तीन भव्य जलवाहिन्या आहेत.
पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भूमिका राज्यभर पसरवण्यासाठी एक नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबवली जात आहे.