अनेकदा रस्त्यांवर काही वाहने काळा धूर सोडताना दिसून येतात. हा धूर आरोग्याला तर धोकादायक आहेच, सोबतच ते पर्यावरणासाठी धोकादायक आहे. कार चालकही या बाबीकडे दुर्लक्ष करतात. मात्र या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते. वाहनातून काळा धूर निघण्याची समस्या ही कारमधील इंजिनच्या सिलिंडरमधील हवा आणि इधनाच्या प्रमाणातील गडबडीमुळे उद्भवते.

ही समस्या डिझेल वाहनामध्ये अधिक दिसून येते. वाहन जुने झाल्याने, तसेच अधिक वजनासह प्रवास केल्याने वाहनातून काळा धूर निघतो. अधिक वजनामुळे वाहनाच्या इंजिनवर अधिक ताण पडतो. त्यामुळे ही समस्या होते.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

(वाहतुकीचा नियम चुकून तोडलाय? चालान जारी झाले की नाही याबाबत जाणून घेण्यासाठी ‘हे’ करा)

काळा धूर निघण्याची समस्या दूर करण्यासाठी हे करा

१) नियमित इंजिन ऑईल बदला

कारचे इंजिन ऑईल बदलत राहा. टाकलेले ऑईल अधिक काळ वापरू नका. याने इंजिनची क्षमता कमी होते. ही समस्या होऊ नये यासाठी इंजिन ऑईल बदलत राहा.

२) कारची नियमित सर्व्हिसिंग करा

कारची ठरलेल्या वेळी सर्व्हिसिंग करा. अन्यथा इंजिन खराब होऊ शकते आणि त्याची क्षमता कमी होऊ शकते आणि नंतर कार काळा धूर सोडते.

(बहुप्रतीक्षित BMW XM ग्राहकांसाठी सादर, पेट्रोल – इलेक्ट्रिक दोन्हीवर चालते, इलेक्ट्रिक मोडवर देते इतकी रेंज)

३) बिघाड झालेले भाग तातडीने बदला

जर वाहनातून काळा धूर निघत असेल तर त्यास तातडीने मेकॅनिकला दाखवा आणि बिघाड झालेले भाग बदलून टाका. अन्यथा एक भाग खराब झाल्यानंतर वाहनाचे इतर भागही हळू हळू खराब होतात. ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला नंतर अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकला समस्या दाखवा.