डॉ. अंजली जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागची पिढी आणि आजची तरुण पिढी यांच्यातल्या मतभेदांपैकी एक विषय म्हणजे लग्न. मागच्या पिढीला वाटतं की लग्न झालं की स्थैर्य येईल, पण तरुण पिढी आधी आयुष्यात स्थैर्य आणण्याच्या मागे असते. त्यांच्या मते, स्थैर्य आलं की लग्न होईलच. आणि नाही झालं तरी त्यांना घाई नसते. परदेशी, तेही एकटं राहणाऱ्या तरुणांचे प्रश्न अधिकच वेगळे, कारण सगळय़ा गोष्टी त्यांना एकटय़ानं पार पाडायच्या असतात. पण ते पालक पिढी समजून घेत नाही. ‘प्रेम नको, पण काळजी आवर’ अशी म्हणायची वेळ या तरुणांवर का येत असावी?..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turning point anjali joshi searching brides young generation differences marriage chaturang article ysh
First published on: 25-02-2023 at 00:03 IST