सरकारने ८५०० टन डाळ आयात करण्याची व्यवस्था केली असून, त्याची पहिली खेप लवकरच भारतात पोहोचती होईल असे आज सांगण्यात आले. सरकारने म्हटले आहे, की डाळीचा राखीव साठा आता ५१ हजार टनांचा झाला आहे. खरिपाच्या हंगामाचे उद्दिष्ट त्यात पूर्ण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दर यांचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीत असे सांगण्यात आले, की सरकारने ८५०० टन डाळीची मागणी नोंदवली असून ती लवकरच मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government contracts 8500 tonne pulse imports
First published on: 08-03-2016 at 02:40 IST