scorecardresearch

Premium

‘दहशतवादावर सत्य, संवाद, अहिंसा हेच उत्तर’

सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाचा मुकाबला करण्याचा एक मार्ग आहे असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले.उपासना विद्यापीठात बोलताना त्यांनी सांगितले की, दहशतवादाला धर्माचा आदर …

‘दहशतवादावर सत्य, संवाद, अहिंसा हेच उत्तर’

सत्य, संवाद व अहिंसा या संकल्पना रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी जगाला दिल्या व तोच जागतिक समुदायापुढे असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाचा मुकाबला करण्याचा एक मार्ग आहे असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले.
उपासना विद्यापीठात बोलताना त्यांनी सांगितले की, दहशतवादाला धर्माचा आदर नसतो, सीमा नसतात, राष्ट्रीयत्व नसते. विनाश एवढा एकच हेतू त्यात असतो. आज जगापुढे दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. शाश्वत शांतता मिळवण्यासाठी मानवतेची नैतिक व बौद्धिक वचनबद्धता महत्त्वाची आहे. केवळ राजकीय व आर्थिक करार करून शाश्वत शांतता मिळणार नाही.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2015 at 02:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×