विनायक परब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्वदच्या दशकात भारतीय नौदलामध्ये नव्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती फारशी झाली नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळातही हा वेग मंदावलेलाच होता. मात्र नंतरच्या कालखंडात हा वेग वाढविण्यात आला. कारण भारताला अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर परिसरात आपले वर्चस्व कायम राखायचे असेल तर आवश्यक तेवढ्या तरी पाणबुड्या आणि युद्धनौका आपल्याकडे असणे ही गरज आहे. पांरपरिक पद्धतीने ही निर्मिती वेगात होणे शक्य नाही. त्यामुळेच आता भारतीय नौदल नव्या बांधणी पद्धतीचा वापर करत असून मंगळवारी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण झालेल्या सुरत व उदयगिरी या दोन्ही युद्धनौका हे नव्या बांधणीचे क्रांतिकारी पाऊल ठरल्या आहेत, त्याविषयी…

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surat udaigiri warship launched by defense minister rajnath singh print exp pmw
First published on: 19-05-2022 at 08:52 IST