
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत गोंधळ घातला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत गोंधळ घातला.

आमचे अर्थमंत्री आम्हांला केवळ ६ हजार रूपये देतात म्हणजे अजून १० हजार रूपये शेतकरी तोट्या मध्ये गेलेला आहे.

युवा मंचचे अध्यक्ष आनंदराव लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

नोकरीतील स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी

वाढत्या महागाईला आवर घालावा, दरवाढ त्वरीत मागं घ्यावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्यावतीने बुधवारी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयवर तिरडी मोर्चा…

पेठवडगाव स्वतंत्र तालुका झाला पाहिजे,असा निर्धार वडगाव तालुका कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात…

रत्नागिरी - हैदराबाद महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना हजारो दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षावर कुऱ्हाड चालवली जात आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात दशकभराचा अनुभव असणार्या महिला पत्रकारांच्या अनुभवावर आधारीत पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय येथे बुधवारी घेण्यात आले.

एका कार्यक्रमासाठी खासदार माने जात असताना त्यांना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी 'शिवसेनेशी गद्दारी का केली', अशी विचारणा करीत रोखले. यातून ठाकरे-शिंदे…

सहा वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या दांपत्यास कोल्हापूर पोलिसांनी दोन दिवसात अटक केली.

राऊत यांच्या सभेच्या वेळी शिवसैनिकांची झालेली गर्दी आणि प्रतिसाद ही उल्लेखनीय होता.

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी रंगपंचमीत वनस्पतीजन्य रंगांची उधळण होणार आहे. कोल्हापूर शहर व बारा तालुक्यांमध्ये वनस्पतीजन्य रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक, त्यांचा वापर…