Ishant Sharma Reveals About Dhoni Angry on Virat Kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. पण मैदानावरील खेळाडूंवर माहीला राग येतो, असा खुलासा इशांत शर्माने केला आहे. तो चूक केल्यावर ज्या पद्धतीने पाहतो, ते पाहून समजते की तो आपल्यावर रागावला आहे. त्यानंतर इशांत शर्मा पुढे म्हणाला की, माही एकदा विराट कोहली रागावला होता. हा खुलासा वेगवान गोलंदाजाने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये केला आहे. एकदा धोनीने कोहलीला कसे समजवण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेबद्दल इशांत शर्मा म्हणाला, “माही भाईला फारसा राग येत नाही, पण एकदा तो कोहलीवरही रागवला होता. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळत होतो. शिखर धवनचा तो पदार्पणाचा सामना होता. सामन्यातील दुसरा डावात अडचणीत आला होता. कारण शिखर धवन दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकलो नाही.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”

इशांत पुढे म्हणाला, “त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे कसोटी सामना अडचण निर्माण झाली होती. दुसऱ्या डावात कोहलीही बाद झाला होता, पण हा कसोटी सामना आम्ही जिंकला होता. त्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलच्या लिफ्टमध्ये होतो. तो कोहलीला म्हणाला, आपल्याकडे कमी फलंदाज आहेत, हे माहीत असताना तो फटका मारायची काय गरज होती.”

हेही वाचा – ODI World Cup 2023: केन विल्यमसनने दुखापतीनंतरही मानली नाही हार, विश्वचषक स्पर्धेची करतोय तयारी, पाहा VIDEO

भारताचा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “तिथे धोनीने फारसा राग दाखवला नाही, पण त्याने कोहलीला हे सांगून एक मुद्दा सांगितला आणि त्याचे महत्त्व काय आहे, याची जाणीव करून दिली. माही भाई मला पण खूप काही सांगायचे पण एक मोठा भाऊ म्हणून. माही भाईचा, हा मार्ग आम्हाला समजावण्याचा आणि खेळाडूंना पुढे नेण्याचा आहे.”

इशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०५ सामने खेळले असून या कालावधीत त्याला ३११ विकेट्स घेण्यात यश आले आहे. याशिवाय त्याने ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये ११५ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. इशांतच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ विकेट आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशांतचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही.

Story img Loader