बच्छावमुळे आसामवर एक डाव आणि सात धावांनी वर्चस्व

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहतक : डावखुरा फिरकीपटू सत्यजीत बच्छावच्या (७/४५) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने ग-गटातील लढतीत आसामवर एक डाव आणि सात धावांनी वर्चस्व गाजवून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy 2022 maharashtra beat assam in group g match zws
First published on: 21-02-2022 at 00:02 IST