
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीनंतरचा खेळखंडोबा आणि शासन यंत्रणेचा ढिम्मपणा यामुळे महानगरातील सामान्य जनता व्यथित आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. या मनमानीपुढे…

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीनंतरचा खेळखंडोबा आणि शासन यंत्रणेचा ढिम्मपणा यामुळे महानगरातील सामान्य जनता व्यथित आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. या मनमानीपुढे…

मेट्रो / मोनोरेल हे मुंबईचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडू मुंबईकरांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ज्या पुलावरून लाखो लोकांची वर्दळ होणार…

वर्षांला फक्त सहा गॅस सिलिंडर अनुदानित किमतीमध्ये देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गृहिणींमध्ये सर्वत्र हाहाकार उडाला हे स्वाभाविकच आहे.

महाराष्ट्र राज्याच्या महान मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केली आहे. यापुढे ‘सुकन्या’ योजनेचे नाव बदलून ‘कन्या सोनियाची’ असे केले आहे.

सध्या सर्वत्र वृत्तपत्र विविध माध्यमे राजकारणात सर्वत्र महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा, लेख चालू आहेत. त्यावरील राजकीय कुरघोडीत एक महत्त्वाचा मुद्दा…

‘सूरक्षेत्र’ वरील आशाताई व राज ठाकरे यांच्यातील वादाच्या मुद्दय़ावरून आपण काही शिकणे आवश्यक वाटते. पाकिस्तानकडे आपण जोपर्यंत ‘शत्रुराष्ट्र’ म्हणून पाहत…