
जे वण्याच्या आनंदाची सुरुवात ही भूक लागल्यानंतर होते. मध्यंतरी वेगवेगळ्या गावात कुठे काय छान छान खायला मिळते ते एका वृत्तपत्रात…

जे वण्याच्या आनंदाची सुरुवात ही भूक लागल्यानंतर होते. मध्यंतरी वेगवेगळ्या गावात कुठे काय छान छान खायला मिळते ते एका वृत्तपत्रात…

उदारीकरण-पर्वाच्या गेल्या वीस वर्षांच्या काळात अनेकविध क्षेत्रांत कितीतरी उलथापालथी झाल्या. सकारात्मक बदल झाले. नव्या संधी, शक्यता निर्माण झाल्या. त्यातल्या काही…

१९७६ सालाच्या आरंभी एक दिवस मोहन गोखलेनं एक पुस्तक हातात ठेवलं. पुस्तकाचं नाव होतं ‘नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका’.. मराठी साहित्यातले…

आनंद मोडक यांच्या ७ एप्रिलच्या 'स्मरणस्वर'मधील लेखात दोन चुका झालेल्या आहेत. 'जाऊ कहाँ बता ए दिल' हे गाणं गीतकार शैलेंद्रने…

‘शंभर मी’ ही श्याम मनोहर यांची वैशिष्टय़पूर्ण कादंबरी आहे. अगदी मनोहर यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच ही कादंबरी आहे. मनोहरांच्या कादंबऱ्यांची, नाटकांची शीर्षके…

कुठच्याही आत्मकथेला बालपणापासून सुटका नाही. मग तिचं नाव 'झिम्मा' ठेवा किंवा दुसरं काहीही ठेवा. गाजणाऱ्या कर्तृत्वाच्या मुळांचा शोध घेताना ती…

‘निरामय कामजीवन’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. विठ्ठल प्रभू हे नाव वाचकांना तसे अपरिचित असण्याचे काही कारण नाही. आजवर त्यांची…

आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. भारतातील दलित समाजाला प्रखर आत्मभान देण्याचे, त्यांचा आत्मविश्वास जागवण्याचे आणि त्यांच्यासाठी अहोरात्र कष्टण्याचे…

आपला नाटय़कंडू शमवण्यासाठी कॉलेजमधून पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर आम्ही मित्रमंडळींनी नाटय़संस्था स्थापन केली आणि तिचं नाव ठेवलं ‘बहुरूपी.’ मित्र व…

‘नगरी’ हा शब्द अहमदनगर जिल्ह्य़ातल्या लोकांसाठी वापरला जातो. त्याचे कारणच या जिल्ह्य़ातल्या बोलीच्या वेगळेपणात आहे. चहूबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांचा या जिल्ह्य़ाला…

‘उच्च शिक्षणातील सुमार-सद्दी’ या ‘लोकरंग’मधील (१७ मार्च) लेखात महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचा कसा बोजवारा उडाला आहे हे दाखवले होते. उच्च शिक्षणातील…

‘उच्च शिक्षणातील सुमार-सद्दी’ आणि ‘शोधनिबंधांची दुकानदारी’ या लेखांची लिंक मी फेसबुकवर शेअर केली. विद्यापीठाच्या ई-मेल सेवेतील सर्वाना त्याबद्दल कळवले. त्यानंतरचा…