सोलापूर : सोलापूरसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आल्याच्या आरोपानंतर त्यास सोलापूरकरांना विरोध उघड होऊ लागला. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही या प्रश्नावर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला असताना शेवटी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर भेटीत हा इशारा गळून पडला.

हेही वाचा : ४ राज्यांच्या निकालानंतर तुम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास इच्छुक आहात? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
amit shah sharad Pawar 1
Amit Shah : “शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार, तर अजित पवार…”, भाजपाच्या मित्रपक्षाचा अमित शाहांना टोला; म्हणाले, “ते हल्ली…”
aap replied to delhi lg vk saxena
“तुम्ही काय बोलताय, ते तुम्हाला तरी कळतंय का?” नायब राज्यपालांच्या ‘त्या’ आरोपाला आम आदमी पक्षाचे प्रत्युत्तर!
arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
UPSC Chairperson Manoj Soni resigns
UPSC Chairperson Manoj Soni Resigns : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा; पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठी घडामोड
Jitendra Awhad, Eknath shinde, Jitendra Awhad give statement about Eknath shinde, funds distributio, Jitendra Awhad criticise ajit pawar, thane news, latest news,
तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे होते, अजितदादांनी मला हरविण्याचा प्रयत्न चालवला; जितेंद्र आव्हाड यांची टोलेबाजी
Nobody will be spared in run and hit case says Chief Minister Eknath Shinde
“रन अँड हिट प्रकरणात कोणालाही पाठीशी घेतली जाणार नाही…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
district bank director get order to resign for campaigning for bjp in the lok sabha elections
भाजपचा प्रचार केला म्हणून जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश

चंद्रकांत पाटील यांनी तर, एखाद्या प्रश्नावर राजीनामा देण्याची भाषा केली जाते. प्रत्यक्षात राजीनामा कोणी देत नसतो, अशा शब्दात आमदार देशमुख यांना घरचा आहेर दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अनेक मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची भाषा वापरली. परंतु कुणीही राजीनामा दिला नाही. राजीनामा देतो, हे राजकारणात ठरलेले शब्द असतात. ते कधीही खरे समजायचे नसतात, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काही उदाहरणांची जोड दिली.