येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीला पािठबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना जागावाटपात स्थान देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले की, लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच ठिकाणी मोदी लाट होती, आता ती स्थिती राहिलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patangrao kadam say congress ncp alliance important in assembly election
First published on: 20-07-2014 at 04:38 IST