बुलढाणा: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. रविवारच्या तुलनेत सोमवारी ( दि.२७)च्या रात्री पडलेल्या पावसाची तीव्रता कमी होती. रविवारी रात्री वादळी वारे , विजांचा कडकडाट आणि गारपीट सह झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपले होते. तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. यातुलनेत सोमवारी रात्री झालेला पाऊस मध्यम स्वरूपाचा होता.

जळगाव जामोद ३६ मिलिमीटर, संग्रामपूर ३२.८, चिखली २१, बुलढाणा १३, देऊळगाव राजा २२.३, मेहकर २६,सिंदखेडराजा २१मिमी, लोणार १३, खामगाव २८,शेगाव ३१.३ मलकापूर २४.४, मोताळा २०,नांदुरा २० मिलीमीटर अशी तालुकानिहाय पावसाची आकडेवारी आहे. जिल्ह्यात सरासरी ५७.३ मिमी पावसाने हजेरी लावली आहे.

Satara, rain, Western Ghats, power plant,
सातारा : पश्चिम घाटात जोरधार सातव्या दिवशीही कायम, कोयनेचे पायथा वीजगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार
Gold prices, Budget, Gold prices fall,
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर
family court, family ties, Cases,
कौटुंबिक नात्यांची वीण सैल होतेय का? कुटुंब न्यालयात खटले वाढले
loksatta analysis youth from naxal affected gadchiroli percentage increasing in police recruitment
विश्लेषण : नक्षलग्रस्त गडचिरोलीत तरुणांचा पोलीस भरतीत टक्का का वाढतोय?
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
Officer, maharashtra, mahabeej,
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांना महाबीजच्या ‘एम.डी.’ पदाचे वावडे, १४ वर्षांत २० अधिकाऱ्यांची नेमणूक
Stolen vehicle registration, RTO officers,
चोरीचे वाहन नोंदणी प्रकरण : कारवाई झालेल्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची संख्या सहावर
Why are Naxalites banned from many villages in Gadchiroli
गडचिरोलीतील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांकडून नक्षलींना प्रवेशबंदी का? ती कितीपत प्रभावी?

हेही वाचा : इंडिगो विमानातील आसनाचे कुशन चोरीला, प्रवासी महिलेला मनस्ताप

तुरीला फटका

दरम्यान अवकाळी पावसाचा ऐन बहरात असलेल्या तुरीला जबर फटका बसला. यामुळे ८२ हजार हेक्टर वरील या पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात धुके पसरले आहे. यामुळे तुरीवर रोगराई येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहे.