केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पाणी वाचवा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर देशात पाणीटंचाई जाणवणार नाही. पाणी आणि  पर्यावरण शुद्ध राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planning management can overcome water scarcity ssh
First published on: 28-07-2021 at 00:10 IST