शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रतिपादन

पुणे : इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास कधीच जुना नसतो, तर नेहमीच ताजा असतो. छत्रपती शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. आज देशाला राष्ट्रीय विचारांची नितांत गरज आहे. छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of chhatrapati shivaji shivshahir babasaheb purandare zws
First published on: 05-08-2021 at 03:40 IST