

नक्षलवाद संपवण्यासाठी केवळ शस्त्र आणि हिंसात्मक कारवाई पुरेशी नाही. टोकाचे, जहाल, अति डावे, नक्षलवादी यांना शिक्षा देऊन भागत नसते. कोणामुळे…
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला स्वत:हून पुढाकार घेऊन काही-काही कार्यक्रम हाती घेत असतात. संविधानाचं महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं बिर्लांचं म्हणणं आहे.
सरकारविरोधी विचार व्यक्त करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला अन्यायकारक ठरवून त्यांच्यावर कारवाईचे अनियंत्रित अधिकार सरकारला देणारा वादग्रस्त जनसुरक्षा कायदा प्रचंड विरोधानंतरही…
१९९१ ते १९९६ या कालावधीत जर जनमत घेतलं असतं, तर निवडणूक आयोग ही देशातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रभावी संस्था ठरली असती,…
... अशा नेत्यांना, जगभरचे नेते आपले मित्रच असल्याची बढाई मारण्यात जरूर रस असेल; पण प्रत्यक्षात ही मैत्री निभताना दिसत नाही.…
जूलियन कॅलेंडर बनवताना वर्षाच्या लांबीचा उपलब्ध असलेला अधिक अचूक अंदाज का वापरला नाही? घडलेली चूक दुरुस्त करण्यासाठी एवढा प्रदीर्घ कालावधी…
लोकनाट्याशी साधर्म्य असणारी बिदेसिया नाट्यशैली आणि काही गीतांच्या माध्यमातून भिखारी ठाकूर यांनी या भाषेला सर्वदूर पोहोचवलं.
ही दोन्ही प्रकरणे आजच्या मुलींच्या महत्त्वाकांक्षा समजून न घेता आपला पुरुषप्रधान अहंकार कुरवाळत बसणाऱ्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात...
राज्यातील उच्च माध्यमिक मंडळाच्या (नववी ते बारावी) १९८० च्या दशकापासूून ते २०१६ पर्यंतच्या मराठीच्या पुस्तकांची रूपरेषा पाहिली तर शेवटच्या दोन-तीन धड्यांमधून…
‘माझं आयुष्य अर्काडीशी जोडलं गेलेलं आहे. जोवर त्याची बुद्धी तल्लख आहे, तो रोमँटिक आहे, त्याची विनोदबुद्धी शाबूत आहे, तोपर्यंत मी आहे...’…
महिलांच्या, कृष्णवर्णीयांच्या संघर्षाचे थेट दाखले न देता ही कादंबरी सामाजिक दुभंगांचं मोजमाप काढते. ते काढताना ‘आम्ही निराळे असूनही तुम्ही हे…