

...पण प्रत्येक विमान अपघात हा मानवी ज्ञानाच्या कक्षा किती रुंदावतो आणि ते ज्ञान कसे आत्मसात केले जाते हे पाहिल्यास विज्ञानाविषयीचा…
मुंबईपुणे, काहीसा नाशिक, थोडे औरंगाबाद आणि नागपूर अशा ‘श्रीमंत’ शहरांमुळे राज्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढलेले दिसते.
कार्यक्षम वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या असूनही ती प्रत्यक्षात उपयोगात येण्यासाठी पुरेशा संधीची वानवा हा आपला खरा प्रश्न. त्याचा अधिक जाच महिलांस…
सत्यात कल्पिताचे बेमालूम मिश्रण करणाऱ्या आणि ललित लेखनात प्रतिभेपेक्षा प्रयत्नांस महत्त्व देणाऱ्या फ्रेडरिक फोर्सिथ यांचे वाङ्मय सर्वार्थाने अमोल होते.
कारण बाजारात मागणी नसेल तर उद्योगपती उत्पादन वाढवतील कशाला आणि कर्जे घेतील कशाला? अर्थव्यवस्था वाढीसाठी जे करणे अपेक्षित आहे ते…
शेवटी वाईट पाहिले नाही तर वाईट दिसत नाही या उक्तीनुसार हे सर्व दौरे यशस्वी झाले असे मान्य केले की त्यांचे…
लग्न/ कुटुंब व्यवस्थेतली स्थित्यंतरे ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा’त घडलीच, पण आजही घडत आहेत.
कामधाम सोडून असल्या सोहळ्यांत धन्य होऊ पाहणारी ‘कार्यसंस्कृती’, खासगी मालकीच्या क्रिकेटपटूंचे कौतुक जनतेच्या पैशावर करू पाहणारे लोकप्रतिनिधी आणि ऐहिक यशापासून…
एके काळी याच देशात हिंदू धर्माची, मनुस्मृतीची आणि त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचीही कडक चिकित्सा झाली आणि याच देशात नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई…
या नव्या धोरणाचा लाभ परदेशी वाहन-उत्पादकांनाच होणार, भारतात या वाहनांसाठी आवश्यक घटक नसताना ते इथे कशाला येतील?
...तरीही त्यांच्या या कबुलीनिदर्शक विधानावर आपल्याकडे बरीच नाराजी निर्माण झाल्याचे दिसते. ते पाहून काही प्रश्न उपस्थित होतात...