
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पंचावन्नावी पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. आपल्या निर्वाणानंतरही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा दीप अखंड तेवत राहावा म्हणून महाराजांनी श्रीगुरुदेव…

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पंचावन्नावी पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. आपल्या निर्वाणानंतरही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा दीप अखंड तेवत राहावा म्हणून महाराजांनी श्रीगुरुदेव…

आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे नाव अग्रस्थानी येते.

दुष्काळ जाहीर करणे, ही कोणत्याही सरकारसाठी खर्चीक बाब असते. त्यामुळे बहुतेक वेळा अगदी गळय़ाशी येईपर्यंत त्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला जातो.

‘‘शैक्षणिक धोरण पोरखेळ नव्हे’’ या डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या लेखात (३० ऑक्टोबर) आयआयटी बोर्ड अध्यक्षपदे रिक्त असतात असा उल्लेख आहे.

खग्रास सूर्यग्रहणाबाबतचे सारे अ-वैज्ञानिक गैरसमज दूर करण्याचा चंग बांधून २६ फेब्रुवारी १९७९ रोजीचे ग्रहण ‘साजरे’ होत होते, त्याच वर्षी मुंबईच्या…

महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची घटना गठित होण्यापूर्वी मध्यवर्ती सभेला ११ ऑक्टोबर १९४६ रोजी केलेले मौलिक मार्गदशन अंतर्मुख करणारे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

महापुरुषांच्या पश्चात त्यांचे कार्य अपुरे राहून पुढे त्यांचा संप्रदाय होऊन अनेक संस्था नामशेष होताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाहिले होते.

दळणवळणासाठीचे सार्वजनिक वाहतूक करणारे रेल्वे, बस आदी कोणतेच मार्ग सुरक्षित नसल्याने नशिबावर हवाला ठेवून प्रवास करण्याशिवाय भारतातील सामान्य नागरिकांसमोर पर्याय…

अखेरची काळी-पिवळी टॅक्सी सेवानिवृत्त होणार असल्याचे वृत्त वाचले. आमची पिढी काली-पिलीची- डॉज, अॅम्बॅसेडर, फियाट व प्रीमियर पद्मिनी एवढी विविध रूपे…

राजकारण म्हणजे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे इतकेच असते, असा समज सध्या काहींचा झालेला दिसतो.

मी पुन्हा येईन! पक्षाचा सच्चा, साधा प्रामाणिक,आज्ञाधारक कार्यकर्ता म्हणून नको मला कुठले पद कुठली सत्ता..