
पुण्यातील ‘त्या’- युनोसंबंधीच्या- वक्तव्यानंतर चार तासांच्या आत दिल्लीहून भेटायला या असा निरोप मिळाल्याने दादांची झोपच उडाली. विश्वगुरू आता खरडपट्टी काढतील…

पुण्यातील ‘त्या’- युनोसंबंधीच्या- वक्तव्यानंतर चार तासांच्या आत दिल्लीहून भेटायला या असा निरोप मिळाल्याने दादांची झोपच उडाली. विश्वगुरू आता खरडपट्टी काढतील…

‘मुलगा हा कुटुंबाचा आधार आणि मुलगी म्हणजे कुटुंबावर भार’ या भावनेचा पगडा दीर्घकाळ आपल्या समाजावर होता, त्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक…

‘प्रादेशिक नेतृत्व: प्रोत्साहन की खच्चीकरण?’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (१६ ऑक्टोबर) वाचला.

इंदिरा गांधींच्या काळात स्थानिक नेतृत्वाचे पंख कापले जात असत. आता भाजपही हाच कित्ता गिरवू लागला आहे..

बेसबॉल या स्थानिक खेळाचा प्रसार ऑलिम्पिकच्या माध्यमातून व्हावा, अशी संयोजक देशाची म्हणजे अमेरिकेची विनंती मान्य झाली.

आजूबाजूला समंजस माणसं नसती तर गैरसमज, आक्रस्ताळेपणा होऊन आजी नैराश्याच्या, बुद्धिमांद्याच्या गर्तेत बुडाल्या असत्या.

१९७१ च्या भारत-पाक युद्धातील इंदर यांच्या धाडसी कामगिरीचा ‘वीरचक्र’ या तिसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला.

राष्ट्राराष्ट्रांत युद्ध जुंपण्याच्या मुळाशी कोणातरी राष्ट्रचालकांचा कमीअधिक स्वार्थ वा गुन्हा असतो आणि त्याची कटू फळे मात्र जनतेला भोगावी लागतात.

प्रत्येक मंडळाने आपल्या अधिकारक्षेत्रात राहून इतर मंडळांच्या अधिकारांवर अतिक्रमण करू नये, अशी रचना व अपेक्षा राज्यघटनाकारांची आहे.

निवडणूक आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

‘जी-२०’ शिखर परिषदेचं कवित्व खरं तर संपलेलं आहे. भारताने यजमानपदाचा जेवढा गाजावाजा करायचा तेवढा करून आता ‘जी-२०’चे नवे यजमान ब्राझीलकडं…

ही कादंबरी मानवी शोक, प्रेम आणि स्क्वॅश यांची गोष्ट आहे. चेतना मारू यांचे लिखाण हे अगदी साधं-सोपं, पण उत्तम आहे.