
एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे घडत (वा बिघडत) जाते हे त्या व्यक्तीला मिळालेल्या पर्यावरणावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते, हे नाटय़कर्मी अजित…

एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे घडत (वा बिघडत) जाते हे त्या व्यक्तीला मिळालेल्या पर्यावरणावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते, हे नाटय़कर्मी अजित…

महाराज म्हणतात, ‘‘काही लोकांपुढे सध्या आपले पूर्वसंस्कार, आपली पूर्वश्रीमंती, आपली पूर्ववर्णाश्रम व्यवस्था व आपले पूर्वीचे मानमरातब असे प्रश्न आहेत.

राजकीय अर्थच काढायचे तर ‘मुसलमानांची निर्घृण हत्याकांडे काँग्रेसच्याच काळात झाली’ असा आरोप आजही होऊ शकतो आणि तो खराच ठरेल.

‘दूरचे दिवे!’ हा अग्रलेख (४ एप्रिल) वाचला. स्वप्ने पाहायची ती आभाळाएवढी, लहानसहान स्वप्नांना आमच्या पक्षात थारा नाही, हे भाजपचे ब्रीद,…

नाही, नाही या वक्तव्याची तुलना मगरीच्या अश्रूंशी होऊच शकत नाही. असा प्रयत्न कुणी केलाच तर तो अजिबात खपवून घेतला जाणार…

ग्रामजयंती सर्वाच्या उदयाची पायवाट असून कार्यकर्त्यांना ग्रामविकासाचा वस्तुपाठ घालून देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘तुमचे कार्य ज्या मार्गाने चालते तो…

दोन माणसांना निखळपणे मैत्री करण्यासाठीदेखील कुणाची तरी परवानगी घ्यावी लागेल इतकी अराजकता कधी आली? रंधीकपूर नावाच्या एका गावात हिंदू-मुस्लीम दंगल…

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करावी या मागणीवर सर्वच पक्षांची सहमती…

अभियांत्रिकी महाविद्यालये आणि सुमारे पंधराशे तंत्रशिक्षण संस्थांमधून दरवर्षी सुमारे १५ लाख अभियंते तयार होऊन नोकरीच्या शोधात भटकंती करताना दिसतात.

काही वर्षांपूर्वीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर हा जणू शहरी उच्चभ्रूंचा विशेषाधिकार मानला जात होता. ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेट परवडणारे नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीविषयी शंका व्यक्त केल्यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सलीम दुराणी.. नजाकत आणि निखळ आनंद या दोनच मूल्यांना भारतीय क्रिकेटमध्ये ज्या काळात अनन्यसाधारण महत्त्व होते, त्या म्हणजे १९६०-१९७०च्या दशकात…