

ट्रम्प यांस शांत करणे हे अर्थगती स्थिर ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याने येत्या काही काळात केंद्र सरकार देशी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा…
ते केवळ कर्तव्यकठोर असते, तर कदाचित रसिकप्रिय झाले असते पण खेळाडूंच्या मर्जीतून उतरले असते. तशी परिस्थिती अजिबातच नव्हती.
वैचारिक दिशेमध्ये समन्वयाचा, समरसतेचा आग्रह असूनही भैरप्पांनी टोकाच्या भूमिका घेतल्याची टीका गेल्या २५ वर्षांत होत राहणे, हा काळाचा महिमा...
कोणीही विज्ञानदुष्ट व्यक्ती एखादा आश्रम वा आरोग्य केंद्र चालवत असल्यास त्याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण अमेरिकेसारख्या महासत्तेचा प्रमुख…
पण उत्तर प्रदेशातील सत्तेत सहभागी असलेले काही पक्षच मुळात जातआधारित आहेत, त्यांचे काय करणार? किंवा काही परंपरागत व्यावसायिकांचे मेळावे, संमेलने…
...तंत्रज्ञान संशोधन आणि विकास यावर आपण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्काही खर्च करत नाही आणि आपल्या खासगी क्षेत्रातील कंपन्याही बरेच…
...सरकारी आधाराने आपले आर्थिक साम्राज्य विनासायास विस्तारायचे आणि त्याची परतफेड म्हणून सरकारविरोधकांची मुस्कटदाबी करावयाची असे हे परस्परहिताय धोरण...
बरोबर ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो दिवस होता २१ सप्टेंबर १९९५. सगळ्यांचे सगळे व्यवहार नियमित सुरू होते. कुठून काय माहीत, अचानक अफवा…
छत्रपतींचे आणि त्यानिमित्ताने इतिहासाचे चिकित्सक आणि विचक्षण अभ्यासक असलेल्या गजानन मेहेंदळे यांनी इतिहास आणि दंतकथा यांची गल्लत होऊ दिली नाही.
अधिकाराचे विकेंद्रीकरण हे लोकशाहीतील मूलभूत तत्त्व. तथापि आम्ही किती खरे लोकशाहीवादी याचा वारंवार पुनरुच्चार करणारे या तत्त्वाला पायदळी तुडवत असतात याची…
‘वक्फ’च्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यास विरोध करणारे अशा दोघांचेही दावे अतिशयोक्तीपूर्ण होते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी…