

लग्न/ कुटुंब व्यवस्थेतली स्थित्यंतरे ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा’त घडलीच, पण आजही घडत आहेत.
कामधाम सोडून असल्या सोहळ्यांत धन्य होऊ पाहणारी ‘कार्यसंस्कृती’, खासगी मालकीच्या क्रिकेटपटूंचे कौतुक जनतेच्या पैशावर करू पाहणारे लोकप्रतिनिधी आणि ऐहिक यशापासून…
एके काळी याच देशात हिंदू धर्माची, मनुस्मृतीची आणि त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचीही कडक चिकित्सा झाली आणि याच देशात नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई…
या नव्या धोरणाचा लाभ परदेशी वाहन-उत्पादकांनाच होणार, भारतात या वाहनांसाठी आवश्यक घटक नसताना ते इथे कशाला येतील?
...तरीही त्यांच्या या कबुलीनिदर्शक विधानावर आपल्याकडे बरीच नाराजी निर्माण झाल्याचे दिसते. ते पाहून काही प्रश्न उपस्थित होतात...
‘भारतात गुंतवणुकीबाबत हे उद्याोजक साशंक’ असल्याचा उल्लेख आपले अर्थ मंत्रालयही करते...
लहान वयातील संबंध दोघांच्याही संमतीने आले तरी ‘मुलगाच गुन्हेगार’ असे कायदा गृहीत धरतो; याचा फेरविचार सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे सुरू होईल.
...त्यामुळेच मस्क यांस ‘आता व्हाइट हाऊस सोडायला हवे’ अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त करावी लागली.
परकीय शत्रूपासून नागरिकांचे रक्षण करणे हे काम संरक्षण दलांचे. ते त्यांच्याकडून उत्तमपणे पार पाडले जाते आहेच...
नदीपात्रे, फ्लेमिंगोंची वसतिस्थाने, मिठागरे... हे सारे या ‘बिल्डरकेंद्री’ विकासासाठी देणारी शहरे एखाद्या मोठ्या पावसाने घायकुतीला येणारच...
या अशा निर्णयांतून राजकीय हिताखेरीज काय साध्य झाले याचे उत्तर मागण्याची प्रथा नाही आणि व्यवस्थाही नाही...