
‘‘महिलांना अपमानित करण्याच्या संस्कृतीचा आपण त्याग करण्याची शपथ घ्यायला हवी’’, असा उदात्त सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊन काही तास…
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचे खरे तर विश्लेषण करणे अयोग्य. कारण त्यातून आशावाद ओसंडून वाहत असतो आणि आनंदाने ओसंडणाऱ्या आशावादाची मोजमापे…
वाहतूक समस्या एखाद्या सरकारच्या कार्यकाळातही सुटू शकणार नाही, इतकी ती खोल गेलेली आहे
अमृतकालोत्तर आव्हान हे आर्थिकच असणार आहे. केवळ राजकीय विजयातून त्यावर तोडगा निघणार नाही.
‘चेन्नईतले बुद्धिबळ ऑलिम्पियाड आजवर झालेल्यांपैकी सर्वाधिक सुनियोजित म्हटले पाहिजे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया या स्पर्धेसाठी आलेले बहुतांश पाहुणे मायदेशी पोहोचल्यानंतर व्यक्त…
रिझव्र्ह बँक सहजपणे रुपी सहकारी बँकेचा गळा घोटते आणि महाराष्ट्रात कोणालाही काहीही वाटत नाही यावरून या महाराष्ट्राच्या जाणिवा किती मेल्या…
यावेळी भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. ही कामगिरी गेल्या वेळच्या ग्लासगो स्पर्धेच्या तुलनेत काहीशी फिकी ठरते.
न्यायालयीन लढाईच्या परिणामांबाबत आश्वस्त असल्यासारखे चित्र निर्माण करीत हा विस्तार एकदाचा झाला ते महत्त्वाचे.
या पार्श्वभूमीवर या बैठकीतील बिगरभाजप राज्यांच्या अन्य मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरते.
गोंदियातील या प्रकारामुळे गुन्ह्यांमधील असमानताही समोर येते. हे विदारक आणि विदिग्ध करणारे आहे.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ऱ्हासाची उदाहरणे सातत्याने समोर येत असतानाच्या विषण्ण वर्तमानात कुठून तरी पाव्याचे मंजूळ सूर उमटावेत तशी पावरी भाषेसंदर्भातली…
निवडणुकीत मतदारांना जिंकण्यासाठी वीज बिल माफी इत्यादी घोषणांमुळे ही वेळ वीज वितरण कंपन्यांवर येते; सबब या अशा घोषणा नकोत असे…