
कोळशाची टंचाई कृत्रिम असल्याची टीका आहेच, तिला आता भूसंपादन कायद्याचे हेतू जोडले जाऊ लागले आहेत.
काँग्रेसचे नेतृत्व आणि नेत्यांशी, राजकीय आखणीकार प्रशांत किशोर यांची दहा दिवसांमध्ये किमान दोन वेळा तरी बैठक झालेली आहे.
या हिंसाचाराला मुस्लीमच जबाबदार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी-प्रवक्त्यांनी केला आहे.
ज्याच्या दृष्टीने बघायचे तर, सर्वपक्षीय आमदारांचा प्रशिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीदौरा झाल्यामुळे उगाचच पळापळ झालेली दिसली
पंजाबात काँग्रेसची मते मिळवणाऱ्या ‘आप’ची खरी परीक्षा यापुढेच- गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत असेल
उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना लोकसभेत वित्त विधेयकावर चर्चा सुरू होती.
भाजपविरोधी आघाडी म्हणत असताना प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना काँग्रेसचे काय करायचे हा प्रश्न सतावत आहे.
तृणमूल काँग्रेस व ‘आप’च्या सदस्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून स्वतंत्रपणे भाजपशी दोन हात केले तर अधिवेशनाकडे लोकांचे थोडे लक्ष वेधले जाऊ…
मतदानोत्तर अंदाजातून कल समजू शकतील हे खरे; पण अनेकदा हे अंदाज दिशाभूल करणारे ठरतात.
मुस्लीम-यादव मते हा समाजवादी पक्षासाठी विजयाचा प्रमुख आधार होता; पण २०१७ मध्ये हे सूत्र अपयशी ठरले
सत्तेसाठी काँग्रेस विरुद्ध ‘आप’ यांच्यामध्ये प्रमुख लढाई झाल्याचे मतमोजणीत शिक्कामोर्तब होईल.
लोकसभेत ३०३ जागा मिळवून, प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा भाजप काँग्रेसवाल्यांच्या दोन-चार भाषणांनी हडबडून जातो
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.