
कृषीप्रधान भारताचे झपाटय़ाने शहरीकरण होऊ लागल्यानंतर ग्रामीण संस्कृती हा जेमतेम पर्यटनापुरता विषय राहिल्याने, अनेक नैसर्गिक बाबींची ओळख आजकाल केवळ पुस्तकातून…

कृषीप्रधान भारताचे झपाटय़ाने शहरीकरण होऊ लागल्यानंतर ग्रामीण संस्कृती हा जेमतेम पर्यटनापुरता विषय राहिल्याने, अनेक नैसर्गिक बाबींची ओळख आजकाल केवळ पुस्तकातून…

असहिष्णुता - मग ती परप्रांतीयांबद्दल असो वा परधर्माबद्दल - आजचा युगधर्म बनली आहे काय? युगधर्म हा फारच मोठा शब्द झाला.…

देवांना मृत्युग्रस्त म्हटल्याने आपल्या मनाला थोडा हादरा बसतो कारण इथे अभिप्रेत असलेला ‘देव’ आणि ‘परमात्मा’ याबाबतची आपल्या मनात असलेली सरमिसळ.…

रीअल इस्टेटमधली सध्याची परिस्थिती कुणीही नाकारणार नाही व इतर उद्योगांचा विचार करता इथे ग्राहक सर्वात कमी सुरक्षित आहे. पण मग…

राजकीय व्यवस्थेत सामील न होता तिच्याविषयी घृणा बाळगत ट्विटर, फेसबुक आदी माध्यमांव्दारे बदलाची अपेक्षा ठेवणारा वर्ग ठोस पर्यायही देत नाही…

ज्या केदारनाथकडे पायी चालत जाणेही कठीण असते तेथे मोठमोठाली हॉटेल्स, दुकाने तसेच टपऱ्या बांधून आपण एकप्रकारे निसर्गावर दडपण आणत आहोत.…

गेल्या शतकात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे आधिपत्य होते. या नव्या शतकात बाजारव्यवस्था जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या नावे पुन्हा प्रभावी होऊ पाहत आहे.…

सध्या उत्तराखंडात जलप्रलयाने आपल्या आपत्ती व्यवस्थापनात अनेक त्रुटी असल्याचे दाखवून दिले आहे. या जलप्रलयात कोण कुठल्या ठिकाणी अडकले आहे याची…

‘संसाराच्या तारा जुळल्या’ ही बातमी (३० जून) वाचून एका निवृत्त न्यायाधीशांनी लिहिलेल्या प्रसंगाची आठवण झाली. त्या न्यायाधीशांपुढे घटस्फोटासाठी अर्ज केलेले…

बँक परवाने मागण्यासाठी अनेक हौशे, नवशे आणि गवशे पुढे आले आहेत. रिझव्र्ह बँकेने घातलेल्या चारित्र्य आणि प्रतिमेच्या निकषावर यातले अनेक…

राजकारणाचा खेळ करायचा आणि खेळात राजकारण करायचे, यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार सुरेश कलमाडी यांनी क्रीडा क्षेत्रातील शेवटचे सत्तापदही आता गमावले…

समाजातील हिंसेचे नियमन करण्यासाठी लोकशाही यंत्रणेत प्रत्यक्ष शासनालाच हिंसेचे अधिकार बहाल केले गेले. यात वावगे काही नसले तरी वास्तवात मात्र,…