
ते दोन वेळा व्हिएतनाम युद्धासाठी जाऊन आले होते आणि तेथे त्यांनी यशस्वी मोहिमाही राबवल्या होत्या.

ते दोन वेळा व्हिएतनाम युद्धासाठी जाऊन आले होते आणि तेथे त्यांनी यशस्वी मोहिमाही राबवल्या होत्या.

सेतुमाधवन् यांची स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कारकीर्द १९६० ते साधारण १९९९ अशा उण्यापुऱ्या चार दशकांतली.

१९९७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांच्या सचिवालयात त्यांची नेमणूक झाली.

अलाबामा विद्यापीठातून पदवी आणि हार्वर्डमधून डॉक्टरेट केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

‘ट्रूथ अँड रीकन्सिलिएशन कमिशन’च्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी गोऱ्यांच्या अत्याचारांच्या कहाण्या जनतेसमोर सविस्तरपणे आणल्या.


मग दुसऱ्या महायुद्धात एडवर्ड शँट्झ आदी युद्धशास्त्रज्ञ, ‘जैव अस्त्र’ म्हणून याचा वापर करावा की कसे याचीही चाचपणी करीत होते...

गुजरात उच्च न्यायालयात १९७९ मध्ये न्यायाधीशपदाची संधी मिळताच मुंबईहून ते गांधीनगरला गेले होते.

हे लोकमान्य टिळकांचे मुंबईतले उजवे हात होते. लोकमान्य टिळक जेव्हा व्हॅलेन्टाइन चिरोलवर बदनामीचा खटला दाखल करण्यासाठी लंडनला गेले तेव्हा त्यांनी…

प्रत्येक पिढीला ही चव पुढच्या पिढीला सोपवण्याची ही सवय जगन्नाथ शेट्टी यांनी लावली.

टीकाकारांनी त्यांचे लिखाण ‘फारच व्यक्तिगत स्वरूपाचे’ असल्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे.

‘शानेल’ या सुगंध आणि फॅशन नाममुद्रेवर आता लीना नायर यांच्या नेतृत्वप्रधान कार्यशैलीची मुद्रा उमटणार आहे. १