औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ एसटी बस आणि पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
जलआक्रोशमधून शिवसेनेवर सर्व खापर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
औरंगाबादेतील पुंडलिकनगरमध्ये गल्ली नं. ४ मधील हनुमान मंदिर शेजारीच राहणाऱ्या श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (५५) व किरण श्यामसुंदर (४१) या दाम्पत्याची…
औरंगाबाद शहर सकाळी व दुपारच्या सुमारास झालेल्या हत्येने हादरले. दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती.
राज्य सरकारने ५ दिवस औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मज्जाव केलाय. यावर विचारलं असता भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
मुंबईत ज्या नेत्यांना फारशी ओळख नाही असे नेते मराठवाड्यात संपर्कप्रमुख म्हणून नेमले जातात असे येथील नेत्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर असे म्हटले होते
औरंगाबाद हे राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे नवे केंद्रबिंदू होऊ लागले आहे.
एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वाद
एमआयएमच्या नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वाद