कांद्याने शंभरी गाठल्याची झळ तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारला बसली होती. त्या उदाहरणामुळे सत्ताधारी मुबलक उत्पादन होऊनही दरावर नियंत्रण ठेवत असल्याचा…
किमतीतील चढउतारांमुळे सर्वच घटकांच्या व्यवहारांवर परिणाम घडवणारा कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक. देशाच्या एकूण कांदा लागवड क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा…
शेतकरीहिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकविणार आहोत, असा इशारा कांदाउत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.