राज्यात लांबलेला पाऊस आणि उन्हाळय़ामुळे शेतीसाठी वाढलेला पाणीवापर, जलसाठय़ांचे वेगाने होणारे बाष्पीभवन यांमुळे राज्यातील जलसाठय़ांची पातळी खालावत चालली आहे.
ठाकुर्ली मधील चोळे भागातील पाणी पुरवठ्याच्या पंपहाऊस विहिरीवर रील बनवित असताना एका १८ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन पंपहाऊसमध्ये पडून मृत्यू…
यंदाचा कडक उन्हाळा आणि लांबलेल्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातील महत्त्वाची मानली जाणारी कोयना आणि चांदोली धरणे कोरडीठाक पडण्याच्या उंबरठय़ावर आहेत.
बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी कपात लागू केली आहे.
मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी या आदिवासी बहुल पाड्यावर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक सत्य आहे.
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एमआयडीसीमार्फत २ व ३ जून रोजी दुरूस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता.
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (१५ जून) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे, ज्यापैकी जवळपास तीन हजार चौरस किमी क्षेत्रात खाऱ्या पाण्याची…
शनिवारी सायंकाळी नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तर रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र एकदम लालसर,…
२० जूनपर्यंत दिवसाआड पाणी न दिल्यास महापालिकेला हंड्यांचे तोरण बांधण्याचा इशारा दिला. संतप्त भाजपने रात्रीतून फलक हटविला.
उपअभियंत्यालाच स्वतासह कनिष्ठ अभियंत्यांची कामे करावी लागत असल्याने डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांमध्ये पाणीपुरवठा, मल-जलनिस्सारण विभागात नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.