लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुंबई अहमदाबाद मार्गावर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गायमुख ते वसई पर्यंत वाहतूक कोंडी झाले आहे. शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी पडलेल्या पावसामुळे अनेक मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई अहमदबाद रोड मार्गावर कमरेपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहने या मार्गावर अडकून आहेत. साचलेल्या पाण्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. घोडबंदर मार्गावर गायमुख ते वसई येथील बापाणे पोलीस चौकी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.