अटींची पूर्तता न झाल्यामुळे  ग्रामस्थांचा विरोध कायम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : मुंबई आणि उपनगरांतील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मुरबाड तालुक्यातील काळू धरण प्रकल्पावरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. मात्र केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने धरणाच्या उभारणीसाठी मंजुरी देताना घातलेल्या ३४ अटींची पूर्तता सात वर्षांनंतरही झालेली नसल्यामुळे काळू धरणाच्या निर्मितीचा मार्ग खडतर दिसू लागला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalu dam project in murbad taluka not fulfilled 34 terms and conditions of central government zws
First published on: 04-02-2020 at 03:47 IST