उल्हासनगर महापालिकेची भुयारी गटार योजना; नदी संवर्धन मोहिमेला हरताळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसलेल्या शहरांतून प्रक्रियेविना सोडण्यात येणाऱ्या औद्योगिक आणि निवासी दुर्गंधीयुक्त, विषारी सांडपाण्याची ‘धनी’ ठरलेल्या वालधुनीच्या पात्रात आता उल्हासनगर महापालिकेने भुयारी गटार योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नदीच्या नष्टचर्यात भर पडणार असून संवर्धन मोहिमेला हरताळ फासला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage discharged into waldhuni rivers
First published on: 14-03-2018 at 04:39 IST