पाणीगळती होत असल्याने लाखो लिटर पाणी वाया; वसई-विरार महापालिकेचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसई तालुक्यामधील ग्रामीण भागातील रहिवाशांना उन्हाळय़ामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, मात्र दुसरीकडे वसई-विरार शहरी भागात पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाबाबत सजग असल्याचा दावा करणारी वसई-विरार महापालिका पाणीप्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देत आहे, हे यातून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सातत्याने पाणीगळती होत असल्याने सामान्य रहिवाशांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in rural areas wastage of water in urban areas
First published on: 03-05-2018 at 02:23 IST