
वसईच्या बंगली येथील कार्मेलाईट शाळेत शिकणार्या शार्वी महंते या विद्यार्थिनीला दहावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत.

वसईच्या बंगली येथील कार्मेलाईट शाळेत शिकणार्या शार्वी महंते या विद्यार्थिनीला दहावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत.

सोमवारी सकाळी वसईत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन…

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही वाहिन्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी सकाळपासूनच…

इमारतीच्या आवारातील उद्यानात खेळताना वीजेच्या खांबाचा धक्का लागून ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापडलेल्या एका अनोळखी तरूणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.

पत्नीची छेड काढल्याने मित्राची हत्या केल्याचे प्रकरण विरारमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.

हनी ट्रॅप लावून एका गुजराती व्यापार्याचे अपहरण आणि बलात्काराची धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार मिरारोड मध्ये उघडकीस आला आहे.

या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे.

अनुष्का मेहरबानसिंह कबचुरी(१७)असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती यंदा बारावीच्या वाणिज्य ( कॉमर्स ) शाखेतून परीक्षेत बसली होती.

मी जिवंत आहे असे असताना मला मयत घोषित कसे काय केले असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी…

मिरा भाईंदर शहरातून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी १ पर्यत २८ टक्के मतदानाची नोंद झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा…