
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थाकरिता मोबाइल टॅब देण्याची मागणी करण्यात आली होती.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थाकरिता मोबाइल टॅब देण्याची मागणी करण्यात आली होती.

गेल्या पाच महिन्यांपासून परिवहन सेवेचे योग्य धोरण निश्चित होत नसल्यामुळे नवी निविदा प्रक्रिया राबवण्याकरिता विलंब होत आहे.

या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनातर्फे योजना लागू असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती केलेली असते.

मागील आठवडय़ापासून शहरात पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी पाहायला मिळाली आहे.

जानेवारी ते मेपर्यंत पालघर जिल्ह्य़ातील महामार्गावर ६३ अपघातांची नोंद झाली आहे.

वसई-विरार शहरातील अनेक शिधावाटप केंद्रांवर धान्य पोहोचले नसल्याने नागरिकांना रांगा लावूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

वसई-विरार महापालिकेच्या स्मशानातील दुसरी गॅसदाहिनी वसईच्या पाचुबंदर येथील स्मशानभूमीत सुरू करण्यात आली आहे.

वसई रेल्वे स्थानक परिसरातील पश्चिमेकडील तिकीट घराच्या शेजारी रहदारीच्या मार्गात दुचाकी पार्किंग केल्या जात आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ५० टक्के ऑनलाइन पद्धतीने तर ५० टक्के वॉक इन पद्धतीने…


वसई पश्चिमेतील पाचूबंदर येथील कचराभूमीच्या ठिकाणी पुन्हा एकदा आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

करोना प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाने अर्थचक्राला गती मिळावी म्हणून टाळेबंदीत शिथिलता आणून औद्योगिक वसाहतींना परवानग्या दिल्या आहेत.