वसई- विरार गुरूवारी दुपारी रिक्षातून आलेली लोकं चॉकलेट वाटून मुलं पळवित असल्याचा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरार पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा उलगडा केला आहे. रिक्षातून आलेले ते लोकं आईच्या दशक्रिया निमित्त मुलांना चॉकटेल वाटत होते..मात्र लोकांचा गैरसमज झाल्याने ही अफवा पसरली होती..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वसई : सांडपाणी आणि पाणी वितरणासाठी एक हजार कोटी ; केंद्र शासनाकडून निधी मंजूर

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a rumor that there is a gang abducting children in virar amy
First published on: 22-09-2022 at 22:47 IST