
नदी जोड प्रकल्पापेक्षाही पाण्यासंबंधातील कार्यालये जोडण्यावर या धोरण-मसुद्याने भर दिलेला आहे

नदी जोड प्रकल्पापेक्षाही पाण्यासंबंधातील कार्यालये जोडण्यावर या धोरण-मसुद्याने भर दिलेला आहे

विश्वात पहिले तारे व दीर्घिका केव्हा जन्माला आल्या याचा वेध घेताना ही दुर्बीण १३.५ अब्ज वर्षांपूर्वी विश्व कसे असेल याचा…

सुरक्षा आणि विकास या दोनच मार्गानी या हिंसक चळवळीला संपवता येते’, हे सरकारी धोरण मान्य केले, तर सुरक्षेच्या पातळीवरची ही…

१६१६ साली स्टीफन्सचे मराठी खिस्तपुराण रोमन लिपीतच छापले गेले! मात्र रोमन लिपीत छापण्याजोगी अनेक पुस्तके गोव्यातून छापली गेली.

वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पामध्ये म्हाडाने रहिवाशांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांसाठी ४० मजली, तर ६५ मजली इमारती नफा मिळविण्याकरिता बांधण्याचे…

भारतात पूर्वी संस्थाने व त्यांची राज्ये अस्तित्वात होती. त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेची गरज म्हणून ‘इनाम’ पद्धतीचा उगम झाला.

भारताची ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’देखील वेगाने प्रगती करते आहे. व्यावसायिक विमानोड्डाणासाठी जैवइंधन वापरून दाखवणारा भारत हा जगातील बहुधा एकमेवच देश असावा.

भारतीय संगीतावरचे प्राचीन ग्रंथ जमवून त्यावर निबंध वाचणारा आणि इतरांना उद्युक्त करणारा पण विल्यम जोन्सच!

भारताचे शेजारी देश म्यानमार (७१), नेपाळ (७६), बांगलादेश (७६), पाकिस्तान (९३) सुधारणेच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

तमिळनाडू सरकारचा ‘नीट’ परीक्षेवर आक्षेप असा की ही परीक्षा शहरी विभागातल्या इंग्रजी माध्यमाच्या आणि सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहे.

पोलीस खाते आणि तुरुंग प्रशासन या विषयावरील नियम आता राज्यांनी बदलावे- तयार करावे, अशी अपेक्षा आहे.

वास्तविक उत्तर प्रदेशातील कानपूर शहराचे राज्यातील गंगेच्या प्रदूषणात ७५ टक्के योगदान आहे.