देशासाठी बलिदान देणारे भारत मातेचे पुत्र शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनी शाहू महाराज यांनी अभिवादन केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवामध्ये शहीद भगतसिंग यांनी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या ९३ व्या भागात देशवासीयांना संबोधित केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविका
शिवसेना पक्षात उघड उघड दोन गट पडल्यामुले राज्यात सध्या राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे.
क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे हुतात्मा गेले त्या शहीद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान बंडा तात्या बोलत होते.
इतिहारकार बिपीन चंद्र आणि मृदुला मुखर्जी लिखित पुस्तकांत अशा प्रकारचा संदर्भ देण्यात आला आहे,
पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांची मागणी
थरूर यांच्या वक्तव्यावर भाजपने सडकून टीका केली आहे
भगतसिंह यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.