ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मंगळवारी संसदेत मनरेगावरील प्रश्नाचे उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली, त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने…
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींच्या वैधतेबाबतच्या प्रकरणाची सुनावणी वेळेअभावी दुसऱ्या खंडपीठापुढे करण्यात येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.