मतदार याद्या अधिकाधिक अद्यायावत असाव्यात, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मृत्यूंची माहिती थेट महानिबंधकांकडून घेतली जाणार आहे.
अलीकडे २०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या दीड महिन्यापूर्वी उर्वरित आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपाचे मुकेश दलाल यांना सुरतमधून बिनविरोध निवडून…