१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या १०० किमी आतपर्यंत आणि नक्षलग्रस्त भागात पायाभूत सोई-सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून हे विधेयक…
केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या निसर्गप्रेमी मैत्रिणींनी स्थानिक जैववैविध्याचे पुनरुज्जीवन आणि जतन या उद्दिष्टाने पुण्याजवळील पानशेत धरणाच्या बॅकवॉटरला लागून…