“महाराष्ट्राची सुटका झाली” भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, “… तर चौकशी झाली पाहीजे” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 12, 2023 12:28 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली बदली जाणून घ्या, महाराष्ट्राच्या राज्यपालांसह अन्य कोणाचा आहे यामध्ये समावेश? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 12, 2023 10:29 IST
रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; वाजपेयी-अडवाणी यांचे निकटवर्तीय, ७ वेळा खासदार, अशी आहे कारकिर्द रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. मुळचे छत्तीसगढचे असलेले रमेश बैस हे आजवर एकाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2023 14:52 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 12, 2023 12:30 IST
नागपूर : राज्यपालांविरुद्धची याचिका मागे, अधिसभेच्या बैठकीचा मार्ग मोकळा राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने स्वतः याचिका मागे घेतली. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2023 09:23 IST
सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार तमिळनाडू नव्हे तर ‘तामिजगम’ असा उल्लेख राज्यपाल रवी यांनी अलीकडेच केला होता. तमिळनाडू हे नाव योग्य नाही, असा राज्यपालांचा युक्तिवाद… By संतोष प्रधानUpdated: January 18, 2023 16:24 IST
विश्लेषण: तामिळनाडू की तमिझगम? मद्रास नाव सोडल्यानंतर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा का पेटला? मद्रासहे नाव बदलून राज्याला तामिळनाडू असे नाव देण्यात आले. हा नामांतराचा मोठा इतिहास आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 16:45 IST
राज्यपालांचा सभात्याग : कृती योग्य की अयोग्य ? सरकारने तयार केलेले अभिभाषण राज्यपालांनी वाचावे हे अभिप्रेत असले तरी तमिळनाडूत राज्यपालांनी मंत्रिमंडळाने तयार केलेल्या अभिभाषणातील भाग वगळल्याने वाद निर्माण… By संतोष प्रधानJanuary 9, 2023 18:02 IST
राज्यपालपद वादांच्या भोवऱ्यातच असू नये, म्हणून… राज्यपाल हे ‘नामधारी’ पद असावे असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते… घटनासमितीत ते मान्य झाले नाही आणि १९५२ पासूनच… By डॉ. राजेंद्र शेजुळUpdated: January 9, 2023 10:14 IST
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा जोपर्यंत राज्यपाल माध्यमांसमोर, जनतेसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातले आंदोलन हे सुरुच रहाणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2022 16:13 IST
फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…” राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 24, 2022 13:57 IST
“बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का?” राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींच्या विधानानंतर उदयनराजे संतापले, म्हणाले “कशाचा आधार…” मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते, असे उदयनराजे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 24, 2022 13:15 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी