
करियरच्या जोडीने आदर्श संसार कसा करायचा ते मी आशा जोगळेकर यांच्याकडून शिकले. त्या कमालीच्या स्वच्छ, टापटीप आणि शिस्तप्रिय. शिकवणीसाठी आम्ही…
पुढील वर्षी- २०१६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारच्या मुंबई येथील राज्य…
अनुसूचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. संस्थेतर्फे १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बंदी असूनही शाळांमध्ये सर्रास चालणाऱ्या मुलाखती आणि चाचण्या यांनी पालकही जेरीस आले असले, तरी पालकांना वाटणाऱ्या धास्तीच्या भांडवलावर एक नवी…
शहरातील गंगापूर रस्त्यावरील शंकरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘मिस् मॅच’ या मराठी चित्रपटातील कलाकारांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले.
मी पूनम, बीबीए करते आहे. माझी आई देवाघरी गेली आहे, वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. लहान भाऊही नेहमी त्याच्या स्टडी आणि…
दृष्टिबाधित मुलींसाठी राज्यात प्रथमच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड महाराष्ट्र, कोईम्बतूरचे युडीएस फोरम आणि सीबीएम इंटरनॅशनल या संस्थांच्या वतीने येथील…
सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रु आणणारा कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अनेकदा पाणी आणतो.
मी राहत असलेली सदनिका माझ्या पत्नीच्या नावे आहे, तिचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. वारसदार म्हणून माझ्या मुलाचे नाव नोंदवले आहे.
केंद्र सरकारच्या १३ विभागांमध्ये तब्बल २० हजार पदे सध्या रिक्त असून त्याबाबत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून निवड करण्यात येणार आहे.
नवजात शिशूची काळजी, किशोरावस्था आणि विकास, आहार व पोषण आदी विषयांवर पेठ महाविद्यालयात महिला सबलीकरण व किशोरवयीन मुलांचे शिक्षण या
सी.ए. चे शिक्षण पूर्ण करताना प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आणखीही काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक ठरते.
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासंदर्भात अधिक माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
माण नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा एक भाग म्हणून नेहमीच कोरडी राहणाऱ्या माण नदीचे…
गेल्या चार महिन्यांत शहापूर तालुक्यातील ५०० जनावरे विषबाधेने मृत झाल्याचे वृत्त दै. ‘लोकसत्ता’मध्ये झळकल्यानंतर निद्रावस्थेतील शासकीय यंत्रणा झपाटय़ाने कामाला लागली…
लाच घ्यायचीय.. मग ही खबरदारी घ्या.. असे कायदे आहेत..आणि असा सापळा लावला जातो. हे पथ्य पाळा आणि ही काळजी घ्या..…
जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयात आता मतदारांच्या सोयीसाठी मतदार मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे हा निर्णय…
डोंबिवली (प.) परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करणारे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे लोकसत्ता ‘यशस्वी भव’ उपक्रमाअंतर्गत ‘परीक्षेला…
येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने ‘पालकत्व आणि बाल संगोपन’ या विषयावर पालकांसाठी आयोजित शिबीरात वरिष्ठ सल्लागार श्रीधर बालन व प्रसिद्ध…
बालकल्याण संस्थेतर्फे अपंग विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘बहुउद्देशीय अपंग मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला…