
सौराष्ट्र वगळता अन्य संघटनांचं ‘आस्ते कदम’
लोढा समितीने एक वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या कारभाराबाबत काही शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते.
जेटली यांनी डिसेंबर १९९९ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षस्थान सांभाळले.
सर्व राज्य क्रिकेट संघटनांनी लोढा समितीने दिलेल्या शिफारशींचे पालन करावे
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास जाहिरातींच्या विरामांना मर्यादा येईल.
क्रिकेट हा गेल्या काही वर्षांपासून फक्त आणि फक्त पैशांचा खेळ झाला होता.
इतकी घाऊक साफसफाई या संघटनेच्या इतिहासात कधीही झालेली नाही. ती आवश्यक होती.
बीसीसीआय अधिक पारदर्शी व्हायला हवी, त्यामुळे त्यांनी माहिती अधिकाराच्या अखत्यारीत यायला हवे.
बीसीसीआयच्या पदाधिकारांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला बीसीसीआयमध्ये नेमके काय व्यवहार चालतो, हे सामान्य क्रिकेट रसिकांना माहिती नाही.
‘‘चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय, भारतीय क्रिकेटबाबत घेतलेला पहिला प्रामाणिक निर्णय…
सट्टेबाजी व मॅचफिक्सिंगमुळे कारवाई करण्यात आलेल्या चेन्नई व राजस्थान संघांऐवजी नवीन दोन फ्रँचाइजी निवडण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे,
आयपीएलचे दोनदा जेतेपद पटकावणारा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीचा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली