इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वतंत्र अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
राणे म्हणाले की, मी कोणाची नाराजी पाहत नाही, तर पक्षहित पाहतो. महायुतीचा विजय महत्त्वाचा आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी भेटीनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवल्याने यापातळीवर महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला प्रयत्न करावे लागतील असे दिसत…
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी आग्रह धरणे आणि त्यातही गणेश नाईकांची उमेदवारी पुढे रेटणे हे भाजपच्या विस्तारवादी धोरणांचा एक भाग आहे.
भाजपने जाहीरनाम्याला ‘मोदी की गॅरंटी-२०२४’ असे संबोधले असून मोदींनी केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील सरकार निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सध्या लोकसभा मतदारसंघात जातीपातीची गणिते लावली जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय, असा प्रश्न महायुतीचे उमेदवार जानकर यांना वारंवार…
मतदारांमध्ये मोदींविषयी विश्वासाची भावना आहे, याच बळावर आपला विजय निश्चित असल्याचे आमदार सातपुते यांनी सांगितले.
सभेला सुरूवात होताच वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. परंतु, पाऊस अंगावर झेलत प्रणिती शिंदे नागरिकांशी संवाद साधत राहिल्या.
शेतकऱ्यांची मुंडी पिरगाळून निवडणुका जिंकता येत नाहीत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
आताचे शाहू महाराज दत्तक वारस आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनता आहे, असे मंडलिक यांनी म्हटले आहे.
नेत्यांनी नव्या राजकीय समिकरणांशी जुळवून घेतले असले तरी कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.