
आजवर आपणही आपल्याकडच्या परंपरांची अशीच लोकसंस्कृती म्हणून हेटाळणी केली आहे.
कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे.
श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे.
नवनाथांच्या परंपरेमध्येच आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांचा उल्लेख सापडतो.
धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे नृसिंह सरस्वतींनी दत्त भक्ती स्वीकारली.
दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार, असे मानले जाते.
तीर्थयात्रेची संकल्पना आपल्या तमाम भारतीयांमध्ये खोलवर रुजलेली आहे.
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते
पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे.
परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञतापूर्वक आविष्कार आहे.
कर्दळीवनातून प्रकटलेले स्वामी समर्थ हा तिसरा अवतार, असे मानले जाते.
पुराणकाळांतील दत्तोपासनेला लौकिक-ऐहिक आकांक्षा आहेत. पुराणकथांच्या अद्भुत आवरणांतून दिसणारे दत्तस्वरूप रहस्यमय आहे.
दत्तात्रेय उपनिषदाची सुरुवात दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते, तर शेवट ‘ॐ नम: शिवाय:’ या शिवाच्या प्रार्थनेने होते.…
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती यांनी आपल्या तीर्थाटनात अनेक ठिकाणी वास्तव्य करून तपाचरण केलं.
दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.
सकाम भक्ती मर्यादांमध्ये बंदिस्त झालेल्या दत्तोपासनेत टेंबेस्वामींनी ज्ञानभक्तीचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले.
माझं वय साठीच्या पलीकडे, त्यावर कुरघोडी करणारं माझं वजन सत्तरच्या पलीकडे आणि कायमचा चिकटलेला स्पॉन्डिओलिसिस या तीन जिवलगांना सांभाळत साधी…
भजनं, आरत्यांमध्ये दत्तगीतं भक्तिभावाने गायली जातात. अशा काही मोजक्या दत्तगीतांविषयी-