
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रवक्ते माधव भांडारी यांची मुख्य प्रवक्तेपदी शनिवारी नियुक्ती केली आहे.
शेतकऱ्यांच्या हडप केलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेईल, या भीतीने काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भूसंपादन कायद्याला विरोध करत असून त्यांचा शेतकऱ्यांचा…
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सर्वाशी चर्चा करून तातडीने सोडविण्यात येईल, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून हा…
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील रेडी बंदर विकासक कंपनीच्या ताब्यात दिल्यापासून पाच वर्षांत केलेल्या कामाची चौकशी करावी म्हणून भाजप महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते…
महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी भाजपा राज्यामध्ये छोटय़ा राज्यांच्या निर्मितीचे समर्थन…
गेली पंधरा वष्रे सत्तेत असताना जी कामे केली नाहीत ती करण्याची आश्वासने आता देणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे…
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जात असताना अशा कार्यक्रमावर काँग्रेस आघाडी सरकार बहिष्कार टाकून निषेध…
भाजपला अच्छे दिन आल्यामुळे अनेक संधिसाधू पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, विधानसभेसाठी उमेदवारीची अपेक्षा ठेवून येणाऱ्या संधिसाधूंना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश…
राममंदिर बांधण्यासाठीही काही कालावधी लागणारच आहे. परंतु वेळ लागला तरी चालेल. अयोध्येत राममंदिर बांधणारच, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव…
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे थेट सिंचन घोटाळय़ाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मनीषा इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर आपला काय…
काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र…
शरद पवार यांच्या कामकाजाची आजवरची शैली पाहता त्यांना काँग्रेसला झटके देण्याची सवय आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी-शरद पवार यांच्या गुप्तभेटीचा झालेला
देशासमोर विश्वासार्हतेचे संकट आहे. अशा परिस्थितीत देशाला विकसित करू शकेल असा आशेचा किरण जनतेला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने दिसत आहे,…
सध्या चोवीस तास चालणाऱ्या मालिकांमधून दाखविले जाते तसे राजकारण चटपटीत व बटबटीत नाही, राजकारणाचे पैलू गहरे व त्यांची अंग अनेक…
भुसावळ औष्णिक वीज प्रकल्पातील अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
केंद्र सरकारच्या ‘एनसीईआरटी’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासावर घोर अन्याय झाला असून इतिहासाची विकृत मांडणी करताना सहावी ते…
दोन्ही पक्ष सातत्याने ज्या मतदारसंघात पराभूत होत आहेत, अशा मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी…
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने दलालांची साठेबाजी आणि नफेखोरी रोखली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी…